आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपाताळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.400 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600...
इंडियन प्रिमीयर लीगच्या १४ व्या हंगामातील ५० वा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सोमवारी (४ ऑक्टोबर) खेळवला गेला. चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील या सामन्यात...
जगभरात व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा काही वेळासाठी ठप्प झाल्याने नेटकऱ्यांचा हिरमोड झाला. व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झाल्याने अनेक युजर्सना याचा फटका बसला असून अकाऊंटवरील...
जर एखाद्या संघाला ३ दिवसानंतर सामना खेळण्यासाठी मैदानात उतरायचे असेल आणि इतक्यात सर्व खेळाडूंची किट बॅग चोरीला गेली, तर त्या खेळाडूंची काय अवस्था होत असेल याचा...
आगामी टी २० विश्वचषक १७ ऑक्टोंबरपासून यूएई आणि ओमानमध्ये खेळवला जाणार आहे. यावर्षी विश्वचषकाचे आयोजन भारतामध्यो केले जाणार होते, पण कोरोनाच्या कारणास्तप बीसीसीआयने त्याचे आयोजन यूएई...
पाळीव प्राणी तसेच इतरही प्राण्यांवर आपल्या मुलांप्रमाणे प्रेम करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. आजचा दिवस अशा लोकांसाठी खास आणि महत्वाचा आहे. जगभरात दरवर्षी 4 ऑक्टोबर हा...
इंडियन प्रीमियर लीगमधील २०२१ (आयपीएल) ४९ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्या दरम्यान खेळला गेला. केकेआरने या सामन्यात सहा गडी राखून विजय...
चीनी कंपनीच्या व्हीटीएस् यंत्रणेने सुरक्षा यंत्रणेची झोप उडविली. कोस्टगार्डच्या जीपीएस लोकेशनमध्ये देवगड समुद्रात चीनी बोटींचा वावर असल्याचे निदर्शनास आले आणि सर्व सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली....
मुंबई: कोरोनामुळे बऱ्याच ठिकाणी ऑऩलाइन शिक्षण सुरू झालं. त्यामुळे एकापेक्षा जास्त सिमकार्ड आणि इंटरनेट ही गरज झाली. बऱ्याचदा आपल्याकडे दोन सिमकार्ड असायला हवेत असं वाटतं. जर तुमचं...
कुडाळ : कोंबडी व्यावसायिकांना चांगला हमी भाव मिळणे गरजेचे आहे. ह्यासाठी विशाल परब यांनी प्रयत्न करावेत. मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून माणगाव...