मुंबई : कर्जाच्या खाईत असलेल्या सरकारी मालकीची एअरलाईन्स कंपनी एअर इंडियाचा (Air India) ताबा आता टाटा समूहाकडे गेला आहे. टाटा समूहाच्या वतीनं सर्वाधिक बोली लावण्यात आली...
IMPS Transfer Limit: भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्राहकांच्या सुविधेसाठी आयएमपीएस IMPS व्यवहाराची मर्यादा 2 लाख रुपयांवरुन 5 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जाहीर...
जयपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आणि माजी मंत्री भरत सिंह (Bharat Singh) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले आहे. या पत्रामुळे सध्या ते चर्चेत आले...
SBI PO Recruitment 2021 : तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. स्टेट बँकेने प्रोबेशनरी ऑफिसर (PO) या पदासाठी 2056 जागांची...
यूपीच्या लखीमपूर खेरीमध्ये केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या ताफ्याच्या कथित कार अपघातावरून गोंधळ उडाला आहे. अपघातानंतर शेतकरी संतप्त आहेत. लखीमपूर खेरीचे डीएम अरविंद चौरसिया यांच्याकडून मिळालेल्या...
मुंबई : एनसीबीनं (NCB) काल रात्री मुंबईतील एका क्रूझवर सुरु असलेल्या ड्रग्ज पार्टीवर छापा मारला. या प्रकरणी आठ लोकांना अटक करण्यात आली असून शाहरूख खानचा मुलगा...
‘माझं जीवन हाच माझा संदेश आहे’ असं सांगणाऱ्या महात्मा गांधीजींचे जीवन खरंच एक मोठा संदेश आहे. गांधी शरीराने संपले असले तरी त्यांचे विचार आजही त्यांना जिवंत...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘स्वच्छ भारत मिशन शहरी 2.0’ आणि ‘अमृत 2.0’चा शुभारंभ करण्यात आला आहे. या दरम्यान बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 2014...
Tata Acquired Air India : एअर इंडियाची मालकी तब्बल 67 वर्षांनी पुन्हा एकदा टाटा सन्सकडे जाणार आहे. ब्लुमर्गच्या वृत्तानुसार, टाटा सन्सकडून एअर इंडियासाठी लावण्यात आलेली बोली मंत्री...
नवी दिल्ली : देशाच्या संरक्षणाची धुरा मराठी खांद्यावर असणार आहे. कारण संरक्षण दलाच्या तीन प्रमुख दलांपैकी दोन दलांचे प्रमुख एकाच वेळी मराठी व्यक्ती असणार आहेत. एअर...