मुंबई : आजच्या काळात इंटरनेटशिवाय आपण राहू शकतं नाही. मुळात इंटरनेटशिवाय कोणताही स्मार्टफोन काहीही कामाचा नाही. म्हणूनच तर आपण इंटरनेट वापरण्यासाठी एकतर रिचार्ज मारतो किंवा मग...
मोबाईल हा शब्दच इतका प्रिय झाला आहे की , ही वस्तू गरज बनली आहे.मोबाईल नसेल तर आपल्याला काही सुचणार नाही . बातम्या पहायच्यात मोबाईल, गाणी ऐकायचीत...