क्रिडा
India Vs Pakistan: “19 व्या षटकात बॅकफूटवरून सिक्स मारणं म्हणजे…”, सचिन तेंडुलकरनं केलं विराटचं कौतुक
Published
11 months agoon
By
KokanshaktiSachin Tendulkar On Virat Kohli: भारत पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे मैदानातील युद्धच असतं. मैदानात खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूवर एक दबाव असतो. त्यात सामना शेवटच्या चेंडूपर्यंत आला तर सांगायलाच नको. शेवटच्या चेंडूवर एक धाव आवश्यक असताना आर. अश्विननं एक धाव घेतली आणि विजय खेचून आणला. असं असलं तरी या विजयाचं संपूर्ण श्रेय विराट कोहलीला जातं.
You may like
टीम इंडियाकडे सीरिज जिंकण्याची संधी, दुसऱ्या वन डेत संजू सॅमसनला संधी? अशी असेल प्लेईंग-11
विराटने राजीनामा देत फसवला बीसीसीआयचा प्लॅन? धक्कादायक योजनेचा झाला खुलासा
रहाणे पुजाराला मागे टाकत हा युवा धडाकेबाज फलंदाज झाला कसोटी संघाचा उपकर्णधार
माजी क्रिकेटरचे खडे बोल, म्हणाला विराटने हट्टा पाई त्या दोन खेळाडूंना बाहेर ठेवले
रोहित शर्मा नव्हे तर हा युवा खेळाडू आहे टी-20 संघाच्या कर्णधार पदासाठी प्रबळ दावेदार
टीम इंडियाला मिळणार नवा कर्णधार, रोहित नाही हा युवा खेळाडू मजबूत दावेदार