देश2 years ago
विकसित देशांमुळे होतेय पर्यावरणाची जास्त हानी, नुकसान भरपाई द्यावी; भारताची भूमिका
नवी दिल्ली : पर्यावरणाऱ्या ऱ्हासाचा इतिहास बघता त्याला विकसित देश जबाबदार आहेत. त्यांनी विकसनशील आणि अविकसित देशांना त्याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भारताकडून करण्यात येत...