ऑक्टोबर महिन्यामध्ये वातावरणमधील उष्णता प्रचंड प्रमाणात वाढत आहे. या उष्णतेचा परिणाम आंबा कलमांना मोहोर येण्यास विलंब लावणारा ठरणार आहे. उष्णतेऐवजी आंबा कलमांना मोहोर येण्यासाठी गुलाबी थंडीची...
पाडवा झाला की घरोघरी आंब्याच्या पेट्या यायला सुरुवात होते. फळांचा राजा वर्षातून २ महिनेच मिळत असल्याने त्याला देशातून आणि परदेशातून मोठ्या प्रमाणात मागणी असते. आंबा म्हणजे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जगप्रसिद्ध देवगड हापूस आंब्याची या हंगामातील पहिली पेटी मालवण कुंभारमाठ येथून पुण्याला रवाना झाली आहे. कोकणात कोसळणाऱ्या मुसळधार पावसात मोहोर टिकवुन त्यातून फळांच्या उत्तम...
22 मार्च रोजी पहिलं लॉकडाऊन सुरू झालं. आणि कोकणातल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. आंब्याचं सर्वात मोठं मार्केट वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये आंबा पोहोचवणं कठीण झालं. तळकोकणातला शेतकरी हवालदिल...